*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*
*चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल.परमार्थ खालील तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधेल.पहिली म्हणजे देहाने साधूची संगत.दुसरी म्हणजे संताच्यां वांड्गमयाची संगत व त्याप्रमाणे आचरण.आणि तिसरी म्हणजे भगवंताचे नामस्मरण.नाम *घेतल्याने त्यांची संगत आपल्याला अखंड लाभू शकते.संतांना सांगितले ते संशय *न घेता विश्वासाने करणे पहिली पायरी.आणि पुढे ते निश्चयानं करणे श्रध्देने आणि प्रेमाने चालू *ठेवणे ही शेवटची पायरी.हाच *शाश्वत समाधानाचा मार्ग आहे."*
*🪷श्रीमहाराज🪷*
No comments:
Post a Comment