TechRepublic Blogs

Wednesday, May 22, 2024

तृप्त

 *सुखदुःख हे जाणिवेत आहे.आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते, पण आपले हवेनकोपण, म्हणजे आपली वासना गेली की सुखदुःख राहात नाही. वासना मारायला, भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे.वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच ती नष्ट होते. 'मी कर्ता नसून परमात्मा कर्ता आहे' अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही; ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही;* *आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही.... श्रीमहाराज* 🌹🙏

No comments:

Post a Comment