🌿🌷 *।।नामप्रभात ।।* 🌷🌿
*श्रीराम!* 🙏🏻
ज्याचे मन समाधानात आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल. समाधानालाच खरे महत्त्व आहे.
अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे त्याचे जे समाधान टिकले ते काही कौरवांचे टिकले नाही.
"आणखी काही नको" हे पूर्णत्वापासून आले तरच समाधान होईल; कारण समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय!
🌿🌷 *।। श्रीमहाराज ।।* 🌷🌿
No comments:
Post a Comment