TechRepublic Blogs

Tuesday, April 2, 2024

 🌹  *!! श्रीमहाराज उवाच !!*   🌹


नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे. राजेरजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले, कारण ते शांतीची मूर्ती होते. ही शांती काय केले असताना मिळेल ? भगवत्स्मरणावाचून अन्य उपायाने ती साधणार नाही. जे जे घडते ते ते भगवद्‌इच्छेनें घडते ही दृढ भावना असणें, हेंच शांतीचे लक्षण आहे!


🙏🌿  *!! श्रीराम समर्थ !!*  🌿🙏

No comments:

Post a Comment