🌹 *!! श्रीमहाराज उवाच !!* 🌹
नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे. राजेरजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले, कारण ते शांतीची मूर्ती होते. ही शांती काय केले असताना मिळेल ? भगवत्स्मरणावाचून अन्य उपायाने ती साधणार नाही. जे जे घडते ते ते भगवद्इच्छेनें घडते ही दृढ भावना असणें, हेंच शांतीचे लक्षण आहे!
🙏🌿 *!! श्रीराम समर्थ !!* 🌿🙏
No comments:
Post a Comment