TechRepublic Blogs

Saturday, January 18, 2025

कल्याणाच्या गोष्टी

 वाचनात आलेलं छानसं आणि उपयुक्त काही....👇


*प्रश्न : तिरडी चितेत न जाळण्याचे शास्त्रीय कारण काय* ?


जाणकारांनी मार्गदर्शन करावे...🙏🏻


माहीत नव्हते, संदर्भ पटताहेत म्हणून पाठवतोय......😳🤔🤔


 *देवासमोर अगरबत्ती लावणे शास्त्रामध्ये अशुभ मानले जाते हे तुम्हाला माहित आहे का ?*


हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे बांबू जाळणे निषिद्ध आहे. कोणत्याही पूजा, हवन आणि होमामध्ये सुद्धा बांबूचा वापर होत नाही. इतकेच काय, चितेमध्ये सुद्धा बांबू जाळणे निषिद्ध आहे. शास्त्रानुसार, बांबू जाळण्याने पितृदोष लागतो…


*चला बघूया, ह्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत का ?*


बांबूमध्ये शिसे आणि दुसरे हेवी मेटल असतात आणि जर बांबू जाळला गेला तर ह्या हेवी मेटलचे आणि शिस्याचे आॅक्सिडेशन होऊन लीड ऑक्साइड आणि हेवी मेटल चे ऑक्साइड बनतात.


हे ऑक्साइड न्यूरोटॉक्सिक म्हणजे मज्जासंस्थेला खूप घातक असतात. अगरबत्तीमध्ये सुगंधासाठी phthalate नावाच्या एका विशिष्ट रसायनाचा वापर होतो जे Phtalic ॲसिडचे एक इस्टर आहे.


ज्या बांबूला चितेत सुद्धा जाळलं जात नाही, त्या बांबूला आपण रोज घरामध्ये जाळतो !!

विश्वास नाही ना बसत ??

हो रोज जाळतो अगरबत्तीच्या रूपाने.

अगरबत्तीमध्ये बांबूच्या लाकडाचा उपयोग होतो हे आपल्या सगळ्यांना माहित असेलच. हे घातक रसायन सुद्धा अगरबत्तीच्या सुगंधासह श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करते. अशाप्रकारे अगरबत्तीचा सुगंध हा नुरोटॉक्सिक आणि hepatotoxic रसायने शरीरात पोहोचवतो. 


*ही रसायने कर्करोग आणि पक्षाघातासारख्या भयानक रोगाला कारणीभूत आहेत. hepatotoxic रसायनाची थोडी मात्रासुद्धा यकृतासाठी (लिव्हर) घातक असते.*


धार्मिक विधीमध्ये सगळ्या ठिकाणी धूप हाच शब्दप्रयोग केलेला आहे. पूजेमध्ये धूप, दीप आणि नैवेद्य असाच उल्लेख आढळतो…


*भारतामध्ये अगरबत्तीचा वापर हा ईस्लामच्या आगमनानंतर आढळतो. ईस्लाममध्ये मूर्तिपूजा निषिद्ध असल्याने मूर्तिपूजा केली जात नाही. तिथे अगरबत्ती हि मजारवर किंवा थडग्यावर लावली जाते जी आपण अंधानुकरण करत आपल्या देवघरात लावतो.*


आपण हिंदुधर्माला कायम कमी लेखतो आणि दुसऱ्या धर्माना मोठा समजतो… 


*खरतर हिंदुधर्मातली प्रत्येक गोष्ट ही शास्त्रसंमत आणि वैज्ञानिक गोष्टींवर आधारित आहे, कारण हिंदु धर्म समस्त मानव जातीच्या कल्याणाच्या गोष्टी सांगतो.*


बऱ्याच गोशाळा धूपकांडी बनवतात. त्या भाकड गावरान गायीच्या शेणापासून बनवलेल्या असतात, त्या धूपकांडी पासून ऑक्सिजन तयार होतो.


*म्हणून आपण जसा जमेल तसा फक्त आणि फक्त धुपाचा वापर केला पाहिजे…*


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


खरं आहे की नाही ?? ......


*आपण धुपं समर्पयामी, दिपं दर्शयामी म्हणतो.*


अगरबत्ती समर्पयामी म्हणत नाही !!!

No comments:

Post a Comment