*🌹🙏🏻 श्रीराम समर्थ 🙏🏻🌹*
*🌺🙏🏻नामप्रभात 🙏🏻🌺*
*चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ खालील तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधेल. पहीली म्हणजे देहाने साधूची संगत. दुसरी म्हणजे संताच्यां वांड्गमयाची संगत व त्याप्रमाणे आचरण. आणि तिसरी म्हणजे भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्यांची संगत आपल्याला अखंड लाभू शकते. संतांना सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे पहीली पायरी. आणि पुढे ते निश्चयानं करणे श्रध्देने आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे.*
*🍁 श्रीमहाराज 🍁*
No comments:
Post a Comment